जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्याने त्याचा गुंरांच्या चार्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेराले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काह...
सोशल मीडिया जिंकायचाय ? या जगात १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही आणि कितीही चांगला कंटेंट पोस्ट केला तरी आवडणार नाही याउलट १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही पोस्ट केलं तरी ते आवडेलच आणि उरलेले ८०% लोक असे आहेत ज्यांचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे. आपल्याला याच लोकांचे मन जिंकण्यावर जास्त भ...
सिसू दुसर्या महायुध्दाच्या वेळी एका अतिशय छोट्या आणि एका बलाढ्य देशामध्ये घडलेल्या अनोख्या युध्दाची ही गोष्ट आहे. दुसर्या महायुध्दात अनेक देश अक्षरशः होरपळून निघाले होते तर काही देशांना या युध्दाच्या झळा लागणे अजूनही बाकी होते.फिनलँड हा त्या देशांपैकीच एक देश होता जो दुसर्या महायुध्दापासून दूर होता....
प्रत्येक उद्योजकाने रामायणातून घ्यावे असे काही व्यवस्थापनाचे धडे! रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. रामायण हे वाल्मिकींच्या लेखणीतून निर्माण झालेलं महाकाव्य असुन सद्गुण, नीतीमूल्य आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचं ते प्रतिक आहे. जरी ही एक धार्मिक आणि पौराणिक महाकथा असल...
अमिताभ बच्चन यांनी कशाप्रकारे स्वतःला कठीण काळात सावरले त्याची गोष्ट 1995/96 च्या सुमारास श्री अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाची कॉर्पोरेट कंपनी काढली. Miss world ची mis management चुकली व ABCl bankrupt झाली व या कंपनींवर बँकांचे कर्ज चढले. आणि अमिताभ बच्चन हे नांव सोडल तर अमितजी कर्जात बुडाले..अशी महा...